जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक रहा-डॉ.तात्याराव लहाने

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२५ मार्च २०२६

प्रतिनिधी,

जिल्ह्यातील साहित्यिक चांगल काम करत आहेत.साहित्याची चर्चा झाली पाहिजे कारण हा आद्यकवी मुकुंदराज यांचा जिल्हा आहे.जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक रहायला पाहिजे असा विचार प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी मांडला.ते तालुक्यातील पाडळी येथे गुरुवर्य लाला महाराज साहित्य नगरी मध्ये आ

All News