Latest News

शेतमालाला हमीभाव असता तर शेतकरी राजा झाला असता...!!

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .७ एप्रिल २०२६

संपादकिय,

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा शेतकरी आजही अस्थिरतेच्या कड्यावर उभा आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी अशी पूर्वजांची शिकवण आज अक्षरशः उलटी झालेली दिसते. शेती करणारा शेतकरीच सर्वात असुरक्षित, कर्जबाजारी आणि उपेक्षित का झाला, याचा गांभीर्याने विचार करण्य

All News