Latest News

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार .

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . १४ फेबुवारी २०२६

प्रतीनिधी ,

राज्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांसाठी अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. य

All News