ग्रामीण शिक्षणाचा ढासळलेला पाया -जबाबदार कोण?

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . ३१ मार्च २०२६

संपादकिय

ग्रामीण भाग हा देशाच्या विकासाचा कणा मानला जातो. मात्र, त्या कण्यालाच बळ देणाऱ्या शिक्षणव्यवस्थेची अवस्था आज चिंताजनक झाली आहे. गावागावातील शाळांची ढिसाळ गुणवत्ता, दिशाहीन शिक्षण समित्या, आणि सर्व पातळ्यांवरील दुर्लक्ष यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य नेमके कुठे चालले आहे? हा प्रश्न अधिक तीव्र झाला

All News