Latest News

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा

संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा 

दि. ९. एप्रिल २०३६

प्रतिनिधी,

अहिल्यानगर, दि. ९ एप्रिल : - उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राही

All News