Latest News

प्रदूषण, पर्यावरण संरक्षण आणि आजची वस्तुस्थिती

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२१ ऑगस्ट २०२६

प्रतिनिधी,

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संतांनी निसर्गाशी असलेले आपले नाते स्पष्ट केले आहे. मानवाचे जीवन निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पक्षी, नद्या, पर्वत आणि समुद्र या सर्व घटकांमुळे पृथ्वीवर जीवन शक्य झाले आहे. परंतु आधुनिक काळात मानवाने आपल्या सुखसोयींसाठी निसर्गाचा मोठ्या प्

Latest post

All News