संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१५.जुलै २०२६
प्रतिनिधी,
राहुरी, डिग्रज: मिरची पिकावर बोकड्या अर्थात कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. जीवापाड जपलेला मिरचीचा प्लॉट कोकडा रोगामुळे डोळ्यासमोर जळतोय. हे चित्र शेतकऱ्यांसाठी वेदनादायी आहे.
*आयत्या वेळी भाव घसरतो*: बहुतेक शेतकरी मे-जून महिन्यात मिरचीची लागवड करतात. यामुळे एकाचवेळी उत्पादन होते. मागणीपेक्षा पुरवठा व