Latest News

साहित्यातील राजकारण धोकादायक -साहित्यिक अनंत कराड

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.६ मे २०२५

शिरूर कासार (वार्ताहर) : साहित्याची निर्मिती बुद्धीवादी, विचारवंत लोक करत असून त्यांच्याकडे समाज अपेक्षेने बघत असतो. आजवर ज्या चळवळी वा क्रांत्या झाल्या यामध्ये साहित्याचा महत्त्वपूर्ण वाटा होता. लेखनातून ज्यांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना भरपूर त्रास झालेला दिसून येतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून थेट

All News