फुलांप्रमाण जपलेल्या मिरचीचा प्लॉट जळतोय, बोकड्याला (कोकडा) कसं रोखणार..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१५.जुलै २०२६

प्रतिनिधी,

राहुरी, डिग्रज: मिरची पिकावर बोकड्या अर्थात कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. जीवापाड जपलेला मिरचीचा प्लॉट कोकडा रोगामुळे डोळ्यासमोर जळतोय. हे चित्र शेतकऱ्यांसाठी वेदनादायी आहे.

*आयत्या वेळी भाव घसरतो*: बहुतेक शेतकरी मे-जून महिन्यात मिरचीची लागवड करतात. यामुळे एकाचवेळी उत्पादन होते. मागणीपेक्षा पुरवठा व

All News